लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

Nuksan Bharpai : राज्य सरकारची 27 हजार रुपयांची मदत तुटपुंजी; प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या! - Marathi News | Latest News Nuksan Bharpai The central and state governments will jointly provide assistance of Rs 50 thousand per hectare to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य सरकारची 27 हजार रुपयांची मदत तुटपुंजी; प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या!

Nuksan Bharpai : ...

Soybean Harvest : अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आला वेग वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Harvest: Soybean harvesting, which survived the heavy rains, has gained momentum. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन काढणीला आला वेग वाचा सविस्तर

Soybean Harvest : मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पावसाने सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान केलं असून, आता काढणीच्या काळात उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमीभाव मिळत नसल्याने आणि खर्चही परत ...

कृषी यांत्रिकीकरण योजनेतील १ लाख अनुदानाची मर्यादा काढली; आता असे मिळणार अनुदान - Marathi News | The limit of Rs 1 lakh subsidy in the Agricultural Mechanization Scheme has been removed; now the subsidy will be given like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी यांत्रिकीकरण योजनेतील १ लाख अनुदानाची मर्यादा काढली; आता असे मिळणार अनुदान

krushi yantrikikaran yojana उपरोक्त विषयान्वये कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपभियान, राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना (DPR) अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजना राबविण्यात येतात. ...

टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी - Marathi News | MBA to Multi-Crore Organic Farming Deepak Sabharwal's ₹4.44 Cr Success Story in Pushkar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी

Organic Farming : शेतीमध्ये खते आणि कीटकनाशकांचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो, ज्यामुळे रसायनयुक्त पिके आरोग्यासाठी हानिकारक असतात. याच कारणांमुळे दीपक यांनी हा प्रयोग करायचा ठरवला. ...

सोलापूर जिल्हातील 'या' पाच कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ३३ कोटीचे ऊस बिल थकविले; प्रशासन ढिम्म - Marathi News | 'These' five factories in Solapur district have made farmers pay sugarcane bills of Rs 33 crore; Administration is incompetent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्हातील 'या' पाच कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ३३ कोटीचे ऊस बिल थकविले; प्रशासन ढिम्म

मागील वर्षी गाळपाला आणलेल्या उसाचे यावर्षीचा गाळप हंगाम सुरू होत असताना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ३३ कोटी २३ लाख रुपये दिले नाहीत. ...

Mission Ubhari : शेतकरी कुटुंबांच्या 'उभारी' साठी यवतमाळ प्रशासनाचा संवेदनशील उपक्रम वाचा सविस्तर - Marathi News | latest news Mission Ubhari: Read the sensitive initiative of Yavatmal administration for the 'Ubhari' of farming families in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कुटुंबांच्या 'उभारी' साठी यवतमाळ प्रशासनाचा संवेदनशील उपक्रम वाचा सविस्तर

Mission Ubhari : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आजही संपलेला नाही. या वेदनादायक वास्तवावर उपाय शोधण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 'मिशन उभारी' हा संवेदनशील आणि परिणामकारक उपक्रम हाती घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर (Mission Ubhari) ...

आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत, दुष्काळी सवलतीही लागू; वाचा सविस्तर - Marathi News | Now even farmers who do not match the criteria will get help, drought relief also applicable; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत, दुष्काळी सवलतीही लागू; वाचा सविस्तर

अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची १० हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे. ...

भारतात हवामान आधारित विमा योजना सुरू होणार - Marathi News | Weather-based insurance scheme to be launched in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात हवामान आधारित विमा योजना सुरू होणार

ग्लोबल वाॅर्मिंगमुळे हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. पावसाच्या मोसमात दुष्काळ आणि उन्हाळ्यात पाऊस पडत आहे. यामुळे सरकारने हवामान आधारित विमा योजनेचे काम हाती घेतले आहे. ...