महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थ ...
आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत. ...
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षेसाठी सत्र व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
अकोला: दहावी व बारावी परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना २५ जानेवारी २0१९ च्या शासन निर्णयान्वये सुधारित नियमावलीनुसार सवलतीचे वाढीव गुण दिले जाणार आहेत. ...