सह्याद्रीच्या पठारावरील सातारा तालुक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५ गावे व पाटण तालुक्यातील २९, अशा ५२ गावांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला होता. ...
देशाचे पंतप्रधान पर्यावरणच्या मुद्दावर मोठे वकील बनले आहेत. हा परिसर संवेदनशील असुन मुंबईकरांच्या आरोग्य आणि भविष्याचा प्रश्न आहे अशी मुंबईकरांची भावना आहे ...