मूळ ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल विनियम हे २००६ पासून अंमलात आहे. यात दुरुस्त्या अथवा बदल हे वेळोवेळी होत असतात. मात्र आयोगाने याबाबतचा नवीन मसुदा १७ मे रोजी जाहीर केला आहे. ...
राज्यात ऐन पावसाळ्यात विविध भागात सातत्याने वीज खंडित होत आहे. महावितरण कंपनी त्यासाठी ‘मान्सूनपूर्व कामे’ असे कारण सांगते. परंतु प्रत्यक्षात अनेक विद्युत उपकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीच न झाल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...
३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली. ...