तालुक्यातील कालीमाटी गावातील चार मुलांचा मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवा ...
अपघातात दुचाकीस्वार सुरेखा व गायत्री या दोघी गंभीर जखमी झाल्या. सुरेखा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गायत्री यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ...
घटनेत मयत झालेल्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने तिच्या पतीने खांद्यावर टाकून मार्गक्रमण सुरू केल्याचे ह्रदयद्रावक चित्र यावेळी समोर आले. ...
त्र्यंबकेश्वर : रविवारी एकीकडे पोळा साजरा होत असताना दुसरीकडे स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात माशांना खाद्य खाऊ घालत असताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने नयन जगन्नाथ दाते (२१) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घड ...