महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महा ...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प ग ...
पाणीटंचाईने पूर्वीपासूनच त्रासलेल्या पुणेकरांना विविध कामांच्या खोदकामांमुळे नादुरुस्त होणाऱ्या जलवाहिन्यांमुळे वारंवार उद्भवणारा पाणीपुरवठा बंदचा त्रास सहन करावा लागत आहे ...
सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या ...
१९९८ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयानुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेमुळे कऱ्हाड, शिराळा व वाळवा तालुक्यांना फायदा होणार आहे. ...