तब्बल ८५ गेट असलेला हा मेडीगड्डा बॅरेज तेलंगणा सरकारने अवघ्या तीन ते साडेतीन वर्षांत बांधून पूर्ण केला. या भल्या मोठ्या प्रकल्पाचे पाणी थेट हैदराबादपर्यंत नेले जात आहे. ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ...
दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ...
धरणाच्या सातही दरवाजांना ७० वर्ष पूर्ण झाले असून. या सातही दरवाजांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. पण या गोष्टीला या आधीही शाहूप्रेमींन मधून प्रचंड विरोध झाला होता. ...
ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे. ...