देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसच्या सोळा आमदारांनी सही करून आपल्याला पदावरून काढण्यासाठी जी नोटीस दिली आहे, त्या नोटीसीविषयी मी बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारपर्यंत म्हणजे लवकरच निर्णय घेईन, असे गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे सांगितले. ...
मंगळवारी नांदेडात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला जिल्हाभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़ शहरातील सर्वच रस्ते कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ या मोर्चाने शहर दणाणून गेले होते़ ...
राफेल लढाऊ विमान खरेदी महाघोटाळ्याची कॅगमार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होत ...
देशाच्या चौकीदाराने मुठभर भांडवलदारांना चौरी करण्यासाठी कुलूप उघडून दिले आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी येथे केला. ...
वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवड ...