देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर असे शीर्षक दिलेला अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर पत्राच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला गौप्यस्फोट... ...
कोरोनाच्या संकटकाळात छत्तीसगडमधील डोंगरगावचे काँग्रेस आमदार यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. राजनांदगाव जिल्ह्यातून येणाऱ्या या आमदारामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली होती. ...
शंकरसिंह वाघेला यांनी पत्रात लिहिलं आहे की, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता त्याबद्दल मी आभारी आहे, ...
देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्याच्या भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला प्रज्ञा सिंह उपस्थित होत्या. आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ...