शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

मुंबई : “नागपूर स्फोट प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी

मुंबई : मविआत बिघाडी? राज्यसभेसाठी काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा; पत्रकार परिषदेत उद्धवसेना गैरहजर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव

महाराष्ट्र : शरद पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस हायकमांडचा हिरवा कंदिल, पाठिंबा देण्याची राज्यातील नेत्यांना दिली सूचना

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगरमधील प्राचीन बौद्ध लेणी परिसरात भू-माफियांकडून अवैध उत्खनन, कठोर कारवाईची मागणी

महाराष्ट्र : बांधकाम कामगार साहित्य वाटपात गोंधळ आणि गैरव्यवहाराचे आरोप, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर

महाराष्ट्र : “शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘सांगली पॅटर्न’ राज्यभर राबवा!”; विश्वजीत कदम यांची मागणी

राष्ट्रीय : तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमधील जागावाटपाचा तिढा सुटला, दोघेही एवढ्या जागांवर लढणार  

महाराष्ट्र : ‘नागपूर स्फोटक कारखान्यातील दुर्घटना हे सरकारी अनास्थेचे बळी, दीड वर्षात ४३ कामगारांचा मृत्यू होऊनही सरकार ढिम्म’, विजय वडेट्टीवार यांची टीका

गोवा : योग्यवेळी सर्वांच्या फाइल्स काढणार: केतन भाटीकर