युवा मंडळ सशक्तीकरण अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्राद्वारे महिन्याभरात किमान ३०० युवा मंडळे स्थापन करण्यात येतील, अशी माहिती केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रमोद हिंगे यांनी दिली. या मंडळाच्या माध्यमातून सकारात्मक कामावर अधिक भर देऊन प्रभावी जनजागृती केली ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीतील विकास कामांच्या आराखड्याच्या याद्या फेर पडताळणी केल्यानंतरच मंजूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ ...
मतदान केंद्रावर येण्यापूर्वी ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन विविध स्तरांवर तपासली जाते. तसेच, ज्या ठिकाणी या मशिन्स ठेवल्या जातात, त्या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही आणि पोलीस पहारा असतो. त्यामुळे या मशिन्समध्ये कोणताही फेरफार किंवा बदल करता येत नाही. त्यामुळे ...
रोजगार हमी योजनेतून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ हजार ६२७ मजुरांनी विविध कामे करून १ कोटी ३९ लाख रुपयांची मजुरी मिळविली. विहिरी खणणे, घरकुले बांधणे, रस्ते, गोठा, वृक्षलागवड, तुतू लागवड, आदी कामांचा समावेश आहे. प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षाती ...
गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला ...
शासनाने दिवाळीनिमित्त जाहीर केलेली साखर, हरभरा, उडीदडाळ अद्याप रेशन दुकानदारांना मिळालेली नाही. ती लवकर उपलब्ध करून द्यावी, यासह विविध मागण्या रेशन बचाव समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. ...
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या पेन्शनसाठी २१ हजारपर्यंत असणारी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करून ती ५० हजारपर्यंत करावी, यांसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) तर्फे मंगळवारी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र ...