Digital University: कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचाच आधार घेत आता देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा करण्यात आली. ...
Rahul Gandhi News: देशात गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी सध्या निर्माण झाली आहे. हा सर्व मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ...