शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : मोठा ट्विस्ट! उद्धवसेना-भाजपा एकत्र येणार? अडीच वर्ष महापौर पद मिळणार? मुंबईत घडामोडींना वेग

महाराष्ट्र : ऐन ZP निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा धक्का! माजी आमदारांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेशही झाला

अकोला : भाजपा विरोधकांच्या बैठकांचा रतीब! बहुमताचा आकडा जुळवण्यात कोणाला यश?

राष्ट्रीय : बंगालमध्ये राजकारण तापलं! भाजपाला मत देणाऱ्यांचं...; टीएमसी नेत्याची जाहीर धमकी

पिंपरी -चिंचवड : पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; तब्बल ४,५०० कोटींच्या दायित्वाने २ वर्षे विकास ठप्प

महाराष्ट्र : ‘हिरव्या आणि भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

ठाणे : हिरवा रंग अनेक झेंड्यांत; भांडवल तरी किती करायचे? एमआयएमवरून मंत्री गणेश नाईक यांचा घरचा आहेर  

मुंबई : BMC Elections 2026 Result: मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेनेची नोंदणी स्वतंत्र गट म्हणूनच, समोर येतंय असं कारण...

महाराष्ट्र : मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…”

अमरावती : Navneet Rana: तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही नवनीत राणांनी जलील यांना सुनावलं!