शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रीय : भाजपाच धुरंधर, इतर पक्षांपेक्षा १० पट निधी; देणग्यांमध्ये १७१% वाढ, किती कोटींची केली कमाई?

राष्ट्रीय : पक्ष आदेश धाब्यावर, भाजपला केलं मतदान! कोण आहेत काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस?

राष्ट्रीय : पगार तर सोडलाच, पण सरकारी भत्तेही नाकारले; लोकसभेच्या या दोन खासदारांचे निर्णय चर्चेत

राष्ट्रीय : आता लव्ह मॅरेजसाठी आई वडिलांची परवानगी बंधनकारक; भाजपा सरकारचा प्रस्ताव; कायद्यात होणार बदल?

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला नवा रेकॉर्ड; 'ही' कामगिरी करणारे जगातील पहिलेच नेते बनले

राष्ट्रीय : 'सब्सटेन्सिव्ह मोशन' म्हणजे...? भाजपनं राहुल गांधींविरोधात लोकसभेत सादर केला प्रस्ताव! पुढे काय?

राष्ट्रीय : राहुल गांधींना माजी लष्करप्रमुख नरवणेंचे 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' पुस्तक प्रकाशित होण्याआधीच कसे मिळाले?

महाराष्ट्र : राज्यातील महापालिकांवर भाजपचे वर्चस्व; महत्त्वाच्या आठ शहरांत भाजपचे महापौर

महाराष्ट्र : शरद पवार संन्यास घेणार होते? राज्यात तीन, केंद्रात एक मंत्रिपद हवे होते...; तर अजित पवार...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पडद्यामागे 'पॉवर गेम'! २ एप्रिलनंतर राजकीय चित्र बदलणार; नेमकं काय घडणार?