भारतीय क्रिकेटमधील एका गुणवान क्रिकेटपटूच्या कारकीर्दीला आज पूर्णविराम लागणार आहे. गेल्या 18 वर्षांपासून अनेक चढउतारांचा सामना करत भारतीय क्रिकेटमध्ये ... ...
सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) सुधारणेचा अतिरेक करत आहे. या सुधारणांमुळे क्रिकेटच्या खेळाचं मोठं नुकसान होईल, अशी भीती माजी केंद्रीय मंत्री, आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम ...
'रोटेशन गरजेचं आहे. खूप सामने खेळले जात आहेत, त्यामुळे खेळाडूंना रोटेट करणं गरजेचं आहे. खेळाडूंना रोटेट करण्यासंबंधी व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहे', असं राहुल द्रविड बोलला आहे. ...
बीसीसीआयने घातलेल्या बंदीमुळे भारतीय संघाकडून खेळता येणार नसेल, तर दुसऱ्या देशाकडून खेळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या एस.श्रीसंतच्या प्रयत्नांना बीसीसीआयने सुरूंग लावले आहेत. ...
पाकिस्तानसोबत खेळण्याच्या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट बोर्डाने नकार दिलेला नाही तसेच हा प्रस्ताव स्वीकारलेलादेखील नाही, बीसीसीआयने आॅकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत द्विपक्षीय मालिकेसोबत १९ सामने खेळण्यास नकार दिलेला नाही... ...