सामना संपल्यानंतरही हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आणि संघाने आक्रमक पवित्रा घेत मैदानातच ठाणं मांडलं. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि केरळमधील सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. ...
क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असे म्हटले जाते. आता रेफरल सिस्टिममुळे पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येते. मात्र कधीकधी पंचांचे निर्णय कळीचा मुद्दा ठरतात आणि त्यावरून मैदानात वाद निर्माण होता. असाच वाद गुरुवारी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत ...
क्रिकेट दौ-यावर जाताना अनेकदा क्रिकेटर्स आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड तसंच कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणं पसंत करतात. अशावेळी बीसीसीआयने क्रिकेटर्सच्या पत्नी किंवा महिला मित्रांसाठी वेगळ्या मॅनेजरची नियुक्ती करण्यात असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ...
2017 वर्ष संपण्यापूर्वी आयसीसीने यंदाच्या वर्षातील अंतिम क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये भारताचा बोलबाला दिसून येत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीमध्ये.... ...
यावर्षी घरचं मैदान गाजवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता परदेशात आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करणार आहे. 2018 मध्ये विराट कोहली अँण्ड कंपनी कोणाकोणाविरुद्ध क्रिकेट खेळणार आहेत हे जाणून घ्या.... ...
काही दिवसांसाठी मी क्रिकेटपासून दूर गेलो होतो तरी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला वेळ लागणार नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे ...