इंग्लंड विरूध्दच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचे चित्त थाऱ्यावर रहावे म्हणून पहिल्या तीन कसोटी होइपर्यंत पत्नींपासून दूर राहण्याचा फतवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बजावला होता. BCCI च्या या निर्णयाने भारतीय संघातील खेळाडू पत्नी विरहाने भावनिक झाल ...
India vs England:भारताच्या कसोटी संघात सलामीचा गुंता अजूनही कायम आहे. सलामीच्या शर्यतीत लोकेश राहुल, मुरली विजय आणि शिखर धवन यांच्यात चढाओढ सुरू आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने हा गुंता सोडवला आहे ...
पूर्ण वर्षभरात मी देवधर आणि विजय हजारे या स्थानिक स्पर्धांमध्ये धावांचा डोंगर उभारला. या स्पर्धांमध्ये माझी धावांची सरासरी शंभर धावांची आहे. पण तरीही बीसीसीआयने मला भारताकडून खेळण्याची संधी दिलेली नाही, असे अन्याय झालेल्या क्रिकेटपटूने सांगितले आहे. ...
आॅगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका खेळविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला संघाचा कार्यक्रमही आखण्यात आला. २५ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीत २० खेळाडूंचे शिबिर होत आहे. ...
भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौ-यावर आहे. हा दौरा विशेष चर्चेत राहणार आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुनच्या सहभागामुळे ...