अहमदनगर : अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला आहे. अहमदनगर महापालिकेला केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 6000 गुणांपैकी चार हजार 153 गुण मिळाले असून अहमदनगर शहर देशात 40 सावे आले आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, सुशांतसिंह राजपूत एक चांगला कलाकार होता. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होते आहे, तेवढी चर्चा दुधाच्या प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते. सुशांतसिंह प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये सुर ...
खासदार डॉ.सुजय विखे यांनी श्रीरामपूर शहरात बुधवारी (१९ आॅगस्ट) रिक्षा चालविण्याचा अनुभव घेतला. रिक्षात माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांना बसविले. तीन चाकी रिक्षा चालविणे हे कठीण आहे. कशाचाच अंदाज येत नाही. त्यामुळे राज्यातील तीन पक्षांचे सरकार तरी ...
अहमदनगर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अहमदनगरमधील कोहीनूर या वस्त्रदालनाचे मालक प्रदीप वसंतलाल गांधी (वय ६५)यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या काही दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी आज दुपारी दोन वाजण ...
अहमदनगर - आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठाने उ•ाा केलेल्या कोविड सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा आहेत. या सेंटरमध्ये एक हजार बेड उपलब्ध केले आहेत. ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या सर्व कोविड सेंटरमध्ये दिल्या आहेत. लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग् ...
संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी शनिवारी (१५ ऑगस्ट) खासदार डॉ. सुजय विखे यांनी जात त्यांची भेट घेतली. यावेळी इंदुरीकर महाराजांनी खासदार विखे यांचा फेटा घालून सत्कार केल ...
भंडारदरा धरणात आज सकाळी (१६ आॅगस्ट) ६ वाजता १० हजार ३६६ दशलक्ष घनफूट झाला होता. यामुळे धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असल्याची पाटबंधारे असल्याचे कार्यकारी उपअभियंता अभिजित देशमुख यांनी जाहीर केले. धरणातून रविवारी सकाळी ६ वाजता ३ हजार २६८ क्युसेकने पाणी प ...