केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथील किसान क्रांती मैदानातून किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा शनिवारी दुपारी निघाली. रथाला झेंडा दाखवून आज यात्रेचा शुभारंभ झाला. ...
नगर-दौड रोडवर काष्टी (ता.श्रीगोंदा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन जण ठार झाले. हा अपघात दि.८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काष्टी जवळ झाला. ...
जे शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिध्दीस जातील. यासाठी सर्वांनी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीमध्ये गुरूसेवेबद्दल काय सांगितले वाचा.. ...
बदला घेण्यासाठी कोण काय कृती करेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. रागावलेल्या पत्नीने पतीवरील राग व्यक्त करण्यासाठी थेट सोशल मीडियाचाच आधार घेतला. तिने तिच्या पतीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार ...
श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत लाखो रूपये किंमतीची बीएमडब्ल्यू कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. कार चालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले आहेत. ...
केंद्रीय कृषिमूल्य आयोग हा केंद्रीय कृषिमंत्री यांच्या अंतर्गत येतो. मंत्र्यांकडे आयोगाचे नियंत्रण ठेवण्यापेक्षा कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्या, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे. राज्याने दिलेले कृषी दर आणि कें ...
गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांनी हॉटेल चालकाच्या मदतीने फिर्यादीकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचप ...
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने सोमवारी (दि.४) रात्री ९ वाजता प्रत्यक्षात कत्तलखान्यावर छापा टाकून ८५५ किलो गोमांससह १६ लहान मोठी जिवंत जनावरे असा एकूण २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत गेला आहे. ...