शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिके न घेता अधिक उत्पादन घेण्यासाठी बांबूची लागवड करणे फायदेशिर ठरू शकते. अटल बांबू समृद्धी योजना व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही बांबू लागवडीला वाव आहे. ...
Farmer Success Story : कमी खर्च, जास्त नफा आणि रासायनिक खतांपासून दूर राहून आरोग्यदायी उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीची दिशा दाखवत बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी 'कर्टुले' लागवडीचा प्रयोग करून स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श ...
कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येते. यंदाही राज्यात यंदा कृषी शाखेच्या विविध १९८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६,८२९ जागा होत्या. ...
River Linking Project : मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारकडून मोठी झेप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी जाहीर केलेल्या ५४ टीएमसी पाण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा फुलल्या आहेत. (Ri ...
Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.मान्सूनच्या परतीची प्रणााली सक्रीय झाली असूनही राज्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
राज्यात अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटना वाढू लागतात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर किंवा घराजवळ झाडा-झुडपांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तींना साप चावण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी भीती आणि घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेऊन पीडित व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची श ...
सध्या अनेक शेतकरी आपल्या जनावरांसाठी मुरघास तयार करत आहेत. चाऱ्याची वाढती टंचाई, हवामानातील अनिश्चितता, जमिनीची मर्यादित उपलब्धता आणि दुधाळ जनावरांच्या आहारात सातत्य राखण्यासाठी मुरघास एक उत्तम आणि शाश्वत खाद्य घटक ठरत आहे. ...