गणेश उत्सवापासूनच नारळासह खोबऱ्याचे दर वाढले आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून या काळात मागणी वाढत असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. ...
Crop Insurance Delay : गेल्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार शेतकरी अजूनही २७ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपन्यांच्या टा ...
Vidarbha Weather Update : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची उपस्थिती कायम राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Vidarbha Weather Update) ...
दूध उत्पादन मिळत असूनही अलीकडे अनेक घरांमध्ये गुरे सांभाळण्यासाठी तरुण पुढे सरसावताना दिसत नाहीत. मात्र या पार्श्वभूमीवर बीएड, डीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बीड येथील उमा ताई अगदी उत्पादनशून्य जनावरांपासूनही चांगला आर्थिक उदरनिर्वाह करत आहेत. ...