आपल्या देशाने जगाला जे मोठे अर्थतज्ज्ञ दिले त्यातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांनी केले. ...
राष्ट्रीय लोक न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची ही तिसरी वेळ आहे. यावेळी लोक न्यायालयाने दोषसिद्धी निकालात गुन्हेगाराला प्रत्येकी साधारण २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. ...
भिवंडी तालुक्यातील पडघ्यालगत असलेले बोरीवली हे मुस्लीमबहुल गाव म्हणून ओळखले जाते. गावाच्या एका बाजूला समतानगर ही दलित वस्ती तर दुसऱ्या बाजूला आनंदनगर ही आदिवासीवाडी आहे. ...