राज्यातील मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, याकरिता भाजपा आमदारांचा आग्रह असून ठाणे जिल्ह्याचा विचार करता संजय केळकर ...
मागील वर्षी शैक्षणिक वर्ष संपायला आले असताना विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडले होते. दरवर्षी विद्यार्थ्यांना हाच अनुभव येत असल्याने त्याचे खापर पालिकेच्या माथी फोडले जात होते ...
शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची ...
माफक दरात आपणास हवी असणारी वस्तू मिळविण्याचा ग्राहकांचा कल असतो. अशा वस्तू कमी किमतीत अथवा सवलतीच्या दरात मिळत असल्याने गेल्या काही दिवसांपासून आॅनलाइन शॉपिंग करण्याला ...
निसर्गसौैंदर्य समृद्ध मुरुड तालुक्यातील सुपेगाव येथील फणसाड वन्यजीव अभयारण्य पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. जगभरातील पर्यटक येथील निसर्गसौंदर्य वनसंपदा ...
दिघा प्रभाग क्रमांक ६ मध्ये रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या संध्या यादव यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार मधुमती पाल ...