पालघर तालुक्यातील ५२ ग्रामपंचातीचा निकाल सोमवारी घोषीत होऊन शिवसेना व बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहील्याचे दिसून आले असून सेनेने ३६ ग्रामपंचायतीवर तर बविआने १५ ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे. ...
पेंडसेनगरातील ‘विजयस्मृती सोसायटी’मधील एका विंगमध्ये पुरेसा पाणीपुरवठा न झाल्याने काही उच्चभ्रू सभासदांनी सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद चिवलकर यांना रात्री घरी जाऊन जाब विचारल्याने ...
कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्यासाठी स्टेशन परिसर मोकळा व्हावा, असा दावा करत रेल्वे स्थानकालगत मोक्याच्या जागी असलेला बस डेपोचा भूखंड ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे ...
गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी यंदा राबवण्यात आलेली ‘सेल्फी विथ स्वागतयात्रा’ ही संकल्पना पुरती फेल गेली आहे. ...
तुर्भे सेक्टर २० मध्ये निवासी चाळीमध्ये लॉज सुरू करण्यास परवानगी देण्याची फाइल परवाना विभागाकडे गेली आहे. तक्रारीकडे दुर्लक्ष करून त्यांना परवानगी देण्यासाठी राजकीय ...