कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर औद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांतून उल्हास नदी, वालधुनी नदी आणि कल्याण खाडीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी असे प्रदूषण करणाऱ्यांना राष्ट्रीय हरित ...
मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे नवोदित, इच्छुक आणि प्रस्थापित उमेदवारांत ...
पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व रस्ते दुरुस्तीला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे म्हणून या कामांना मंजुरी देण्याची मागणी ...
प्राथमिक पूर्वानुमानानुसार राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर ...
एचडीआयएलला सुरुवातीला जी प्लस ७ अशा स्वरुपाची मोघम परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर फेरबदल करून जी प्लस १२, जी प्लस १४, जी प्लस १६ अशा परवानग्या देण्यात आल्या ...
देशातील बहुतांश नागरिकांचे जेवण भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील कोकणासह आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, आसाम, आदी राज्यांतील नागरिकांचे मुख्य अन्नच भात आहे ...
जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाईलवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे देशभरातील रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा पुरविण्यात येत आहे ...
भारताला प्रदक्षिणा घालण्यासाठी तीन तरुणांनी हार्ली डेविडसन मोटारसायकलवर स्वार होत 40 दिवसांत तब्बल 21 हजार किलोमीटर अंतर पार करण्याची कामगिरी केली आहे ...