शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:21 AM

मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत.

अंबरनाथ : मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. निवडणुकीचा रंग चढत असताना बॅनरबाजीचीही रंगत वाढत आहे. अंबरनाथमधील मोहन पुरम सोसायटीच्या ज्या जागेवर इमारती उभारल्या, त्या जागेवर वनविभागाची नोंद आल्याने त्यांच्या फ्लॅटची नोंदणी बंद झाली आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्याने सोसायटीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.कानसई येथील काही भागांवर वनविभागाच्या नोंदी आल्या होत्या. त्यातील बहुतांश सर्वेक्षण क्र मांक हे शेती या व्याख्येत मोडत होते. मात्र तरीही त्यांच्यावर वनविभागाचा शिक्का बसल्याने नोंदणी करण्यात अडथळे येत होते. २००८ सालापासून वनविभागाच्या या शिक्क्यामुळे नोंदणी, हस्तांतरण, खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील मोहन पुरम सोसायटीच्या रहिवाशांनी आक्र मक भूमिका घेतली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मोहन पुरम मित्रमंडळाच्या सदस्यांनी मंडपाबाहेर नोंदणी नाही, तर मतदान नाही, अशा आशयाचे फलक लावले आहे. अकरा वर्षांत नोंदणीचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला असल्याची प्रतिक्रि या मंडळाचे अध्यक्ष राजेश नाडकर यांनी व्यक्त केली आहे. या सोसायटीत जवळपास साडेचारशे सदनिका असून, जवळपास ७०० मतदार आहेत. त्यांच्या भावना या माध्यमातून व्यक्त केल्याचे नाडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ