आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने ट्रॉफी नावावर करत अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विजयाचा क्षण साजरा करताना आरसीबी आणि त्यांचे चाहतेही भावुक झाले होते. अनेकांनी जल्लोषात आरसीबीचा विजय साजरा केला. तर विराट कोहलीसाठी काही ...
इथं एक नजर टाकुयात यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांसह अन्य पुरस्कार मिळवणारे खेळाडू अन् त्यांना किती बक्षीस मिळाले यासंदर्भातील सविस्तर माहिती ...