या गाडीचा प्रवास लांबचा असून प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासन ही गाडी नियमित करणार आहे. अन्यथा गाडीचे नियोजन रद्द होवू शकते. ...
लोकप्रतिनिधी, साबांविभाग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महूद गावातील वैतागलेल्या तरुणांनी चक्क खड्ड्यात दगड ठेवून त्याला शेंदूर फासून पुष्पहार घालून म्हसोबाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देऊन अनोखे आंदोलन केले. ...