शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

सोलापुरात पाऊस हरला, शाई जिंकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 4:09 AM

Maharashtra Election 2019: रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये पाणी साचले.

सोलापूर : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये पाणी साचले. ग्रामीण भागातील अनेक ओढ्या-नाल्यांना पूरही आला; मात्र मतदारांनी अशा पाण्यातूनही वाट काढत मतदानाचा हक्क बजावला़ त्यावेळी ‘पाऊस हरला अन् शाई जिंकली,’ असेच चित्र दिसून आले.

सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली़ त्यावेळी पाऊस होता. त्यामुळे पहिल्या दोन तासात केवळ दोन ते तीन टक्के मतदान झाले. नऊनंतर संततधार थांबल्याने लोक घराबाहेर पडू लागले़ साडेदहाच्या सुमारास शहरात मतदारांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या़

मुस्तीकरांनी काढली पुरातून वाट

अक्कलकोट मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील बेघर वस्तीला हरणा नदीच्या पुराच्या पाण्याचे वेढा घातला होता़ येथील मतदारांनी पुराच्या पाण्यातूनही वाट काढली अन् मतदानाचा हक्क बजावला़ माढा तालुक्यातील दहिवली येथे अपक्ष उमेदवार नारायण पाटील, वंचितचे अतुल खुपसे आणि संजय शिंदे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीही झाली. परिणामी पोलिसांनी हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणली़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Solapurसोलापूर