शहर विकास आराखड्याबाबत पालिका स्तरावर हरकती, सूचना घेऊन तसा ठराव करून पाठविण्याचे अधिकार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेस दिले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना अपेक्षित असलेला बदल आराखड्यात करून बदल केलेला आराखडा शासनास सादर करावा. यात नग ...
इयत्ता दहावीमध्ये असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने त्यांना परीक्षा देणे सोईचे बनले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रुती पाटील या दिव्यांग विद्यार्थिनी ...
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रक्तच नाही तर संस्कारही संक्रमित होत आहेत. या प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या जिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा अपुरी प ...
मार्गाचा सर्व्हे आणि भूमिपूजन होऊन तीन वर्षे उलटली, तरी ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेचे काम पुढे सरकलेले नाही. या कामाला अद्याप प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचे स्वप्न असणाऱ्या या रेल्वेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
कोकण विद्यापीठाच्या स्थापनेबाबत अभ्यास गटाकडून अभ्यास केला जात असून, पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांचे मत घेण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या उपकेंद्रांमध्ये दोन महिन्यांत संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च-तंत ...
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील रहिवासी नंदू वारंग यांच्या मांगराच्या पडवीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने नगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत मांगरातील सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळाले. यामध ...
देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावूनही अचानक सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करीत आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून देवगड येथील प्रमोद सोनकुस ...
महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त के ...
कणकवली शहरातील आरक्षित जमिनी राखण्याची जबाबदारी विश्वस्त म्हणून आमची आहे. त्यामुळे आरक्षित जमिनी पैशाच्या जोरावर कोणालाही बळकावू देणार नाही. असा इशारा बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे. ...
आपल्यासारख्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी श्रुती पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सरकारच्या अध्यादेशानुसार देण्याची विनंती केली होती. मात्र, ...