लग्नानंतर सासरी पाय ठेवताच सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नववधूला सासरच्या मंडळींनी चक्क सहा महिने डांबून ठेवले. तिला दिवसरात्र घरकामासाठी जनावरासारखे राबवून घ्यायचे
...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. आता दिवाळी उसनवारीने साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यात शनिवारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळुंके यांच्याकडे विविध विभागांमधील कर्मचार्यांच्या वेतनासंबंधीच्या फायल
...
चीनमधून औरंगाबादसाठी विमानसेवा सुरु केल्यास वेरुळ - अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या चिनी पर्यटकांमध्ये वाढ होऊ शकते. चीन सरकारने या पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा
...
युवा साहित्यिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीतील साहित्यिक अभिरुची टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पहिले अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन औरंगाबदमध्ये
...
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांनी देशातील पहिले ‘आयएसओ’ मानांकन पटकावण्याचा मान मिळविल्यानंतर आता तब्बल २५० ग्रामपंचायतींची वाटचालदेखील ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याच्या दिशेने सुरू आहे.
...
सौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच महिलांसह भारतातील १३ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सोमवारपर्यंतच्या शोधमोहिमेतून स्पष्ट झाले आहे.
...