देशभर २००९ मध्ये स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचे १००हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते, तर २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता.
...
याचिकेत पित्याने केंद्र सरकार, राज्य सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
...
अर्थसंकल्पात ४०० वंदे भारत ट्रेन, १०० कार्गो टर्मिनल्सची घोषणा करण्यात आली. मात्र, मराठवाड्यातील रेल्वेच्या वाट्याला नेमके काय आले, हे स्पष्ट झालेले नाही.
...