औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता आठवीसाठीची अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर
...
पथदिवे बंद असल्याने बजाजनगरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही एमआयडीसी दिवे लावत नाही. अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
...
वाळूज महानगर: स्वत: हिंदु धर्मरक्षक म्हणून मिरवायचे आणि तुरुंगवास दुसऱ्यांनी भोगायचा. हिंदुत्वासाठी त्यांनी कितीवेळा तुरुंगवास भोगला असा प्रश्न उपस्थित करत हिंदुत्वासाठी केवळ दोन तास खासदारांनी पोलीस ठाण्यातील तुरुंगात राहून दाखवावे, मी त्यांना नतमस्
...
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना औरंगाबादच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव मधुकर साळुंखे (२५, श्रीरामनगर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या मृताचे नाव आहे.
...
औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने औरंगाबाद जिल्हा परिषदेत आलेल्या ४५ पैकी १५ गरोदर माता, स्तनदा माता शिक्षिकांना मंगळवारपासून निर्विवाद रिक्त पदांवर पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सर्रासपणे वाहतूक नियम मोडून अल्पवयीन दुचाकीस्वार वाहने पळविताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांसह पालकही याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन दुचाकीस्वारांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
...
ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चारा पाण्यावाचून जनावरांची दयनीय अवस्था झाली आहे. पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता समाजभान फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप केला जाणार आहे.
...
आत्मप्रेरणेचे झरे : एखाद्या शिक्षकाने ठरवले तर तो किती समर्पित होऊन समाजशिक्षक होऊ शकतो याचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे हरिदास तम्मेवार हे उदाहरण ठरावे.
...