रस्त्यावरील अतिक्रम हटविण्यासाठी तीसगाव ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता रुंदीकरणात येणारे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे.
...
महात्मा गांधी मिशन (एमजीएम) कॅम्पसमधील मुलींच्या वसतिगृहात राहणाºया २२ वर्षीय डॉक्टर विद्यार्थिनीचा तिच्या रूममध्ये घुसून गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्र्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.
...
हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ४०६ गावांची निवड करण्यात आली आ
...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नि
...
खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून सात वर्षीय बालिकेवर तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास शिवशंकर कॉलनीत घडली.
...
दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे.
...
औरंगाबाद : दोन दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. शहरात बुधवारी किमान ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेनेदिली आहे.
...