बावीस्कर यांनी आपल्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत गुणवत्तापूर्वक व विशेष कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना २६ जानेवारी २०१३ रोजी राज्य पोलीस दलाने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर केला होता. ...
कोकण किनारा-- कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे तो हा की, मार्ग चिपळुणातून कराडला जोडायचा की राजापुरातून कोल्हापूरला. या प्रस्तावावर विचार करताना भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. ...