शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त रुग्णांच्या उपचाराकरिता रुग्णालय उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर इतर आजाराच्या उपचाराकरिता स्वतंत्र रुग्णालये असावित किंवा प्रत्येक तालुका स्तरावर सर्व सुविधा ...

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांना उपचारानंतर इतर आजाराच्या उपचाराकरिता स्वतंत्र रुग्णालये असावित किंवा प्रत्येक तालुका स्तरावर सर्व सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दाखल करून घ्यावे़, तसेच तेथे उपचाराची व्यवस्था करण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रशांत परांजपे यांनी केली आहे़ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बोलून निर्णय कळवतो, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले़

कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर घरी सोडले जाते. रुग्णालयामधून घरी सोडल्यावर सात दिवसांचा क्वाॅरंटिन काळ असतो. नंतर तो रुग्ण पूर्णतः निगेटिव्ह समजला जातो; मात्र नियमानुसार रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यापासून एक महिना कोणत्याही खासगी रुग्णालयात (त्या रुग्णाचा क्वाॅरंटिन काळ संपला तरीही) उपचाराकरिता दाखल करता येत नाही, असे परांजपे यांनी सांगितले़

कोरोनामुक्त झालेल्या किंवा क्वाॅरंटिन काळ संपलेल्या एखाद्या रुग्णाला अचानक काही इतर आजार बळावल्यास कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करता येत नाही. प्रसंगी व्यवस्था असूनही कायद्याने हात बांधले असल्याने एखाद्या रुग्णाला वेळेत उपचार मिळत नाहीत आणि प्रसंगी प्राणही गमवावे लागत आहेत. त्यामुळे काेराेनामुक्त रुग्णांच्या उपचाराकरिता रुग्णालय उभारावे, अशी मागणी परांजपे यांनी केली़