रसायनी पाताळगंगा हे नावारूपास आलेले औद्योगिक क्षेत्र आहे. येथील मोहोपाडा शहरालगत दांड-रसायनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असून, या महामार्गावरून नेहमी अपघात होत असतात. ...
प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. ...
महाड तालुक्यातील आकले ग्रामपंचायतीमध्ये बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू आढळल्याची घटना घडली आहे. आकले ग्रामपंचायतीमधील मराठी आळी येथील बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू बाहेर येत असल्याची घटना गेल्या चार दिवसांपासून घडत असल्याने, ग्रामस्थांनी ७ डिसेंबर २०१७ रो ...
राज्य शासनाकडून ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मुरु ड पंचायत समितीची नवीन इमारत पूर्ण झाली असून, राज्य शासनाने इमारत होण्यासाठी पैसे दिले; परंतु नवीन इमारतीत लागणा-या विविध साहित्यासाठी पैसेसुद्धा पंचायत समितीला द्यावे, अशी मागणी आमदार पंडित पाटील यांनी. ...
जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले... ...
खालापूर तालुक्यातील तांबाटी गावच्या हद्दीतील एक बंद कंपनी आपलीच असल्याचे दाखवून तेथील भंगार (स्क्र्रॅप) माल स्वत:चा आहे, असे भासवून तो फिर्यादीस १६ लाख रु पयांना विकला. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट येथून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे गेली तीन वर्षे खड्डेमय झालेल्या दिघी-वडवली फाटा-म्हसळा-माणगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन करीत ...
दीड वर्षापासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी ८ डिसेंबर रोजी रेल्वेच्या काही प्रमुख अधिका-यांनी येथे भेट देऊन पाहणी दौरा केला. ...