सुरुवातील प्रिया ढवळे यांना सरपंचपदासाठी देऊ केलेली उमेदवारी मागे घेत परेश यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांचे नाव पुढे केले. त्यामुळे नाराज ढवळे यांनी शेकाप आणि चेंढरे परिवर्तन आघाडीच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभे करून आव्हान दिले आहे ...
देशात फळांमध्ये सर्वात जास्त चर्चा आंब्याची होते. आपल्याकडे आंब्याचे विविध प्रकार उपलब्ध असून त्या त्या आंब्यांचे समर्थक आपल्याला आवडणाऱ्या आंब्यांचा प्रचार करणे सुरू करतात. त्यासाठी इतरांपेक्षा आपला आंबा कसा चांगला आहे, हे सांगताना इतर आंब्यांना नाव ...
शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. ...