किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीमार्फत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. दरवर्षीपेक्षा या वर्षी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. ...
शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राज्यकारभाराच्या नीतीचा राज्य सरकारने अंमल करण्याची गरज आहे. मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५वा शिव ...
कशेळे ग्रामीण रुग्णालय शासनाने आदिवासी लोकांसाठी उभे केले, त्या वेळी स्थानिक लोकांनी रुग्णालयाचा उपयोग गरीब लोकांना होणार म्हणून जमीन दिली आणि त्या जागेवर रुग्णालय उभे राहिले. ...