ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या धोबी तलाव परिसरातील मोहंमद हनीफ ऊर्फ जुगनू शौकतअली अन्सारी याला भिवंडीत अटक केली. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि शेतीमालाची विक्री करण्याकरिता राजिपने पनवेलकडे बाजारपेठ म्हणून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे ...
महिला मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे, त्यांच्या प्रयत्नाने ही शाळा उभी राहिली असून काही वर्षांपूर्वीच लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे ...
मुंब्रा महामार्गावर गावालगत होणारे अपघात टाळण्याकरिता आयआरबीने ठिकठिकाणी ब्रिकर्सचे सिग्नल बसविण्यास सुरूवात केली आहे ...
सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरूणीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक भान जपत समाजातील वाईट कृत्यांची प्रतिकृती असणाऱ्या वरळीच्या बीडीडी चाळीच्या ‘होळी’ची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ...
कानठळ्या बसेपर्यंत वाजणारे कर्णकर्कश हॉर्न आणि सतराशेसाठ सणानिमित्त सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या गोंगाटामुळे मुंबईकरांना बहिरेपण येण्याची वेळ आली ...
उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत नवीन लोकल आणण्यासाठी रेल्वेची धडपड सुरू असून अद्यापही बम्बार्डियर या नवीन लोकलला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येते ...
कामाचा ताण, जेवायला वेळ न मिळणे, राहण्याच्या जागी खेळती हवा नसणे, एकाच खोलीत तीन ते चार जणांना राहावे लागणे, ...