स्वच्छ भारत मिशन राबविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेची समितीच गठीत झालेली नाही, त्यामुळे जिल्हास्तरीय कृती आराखड्यात कोणत्याच ग्रामपंचायतीची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. ...
: विभक्त झालेल्या दहा जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला पुन्हा एकत्र नांदण्याचे ठरवल्याने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांचा सत्कार ...
भायखळ्यात राणीबागेच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत असताना या प्रकल्पात नवीन अडचण उभी राहिली आहे़ या प्राणिसंग्रहालयात प्रस्तावित शौचालये ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांना वेग आला आहे. स्थायी समितीने एकाच दिवशी ८७ कोटी ९१ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे ...