शहरात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. बेकायदा राहणारे नायजेरियन्स आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. ...
महापालिकेच्या वाटचालीमध्ये पंचवार्षिक निवडणुकांप्रमाणेच पोटनिवडणुकाही गाजल्या. अनेक वेळा प्रभागाच्या निवडणुकीला विधानसभेप्रमाणे महत्त्व आले होते. ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यांबाबत आवाज उठवूून आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता टोल विरोधात एल्गार पुकारला आहे. ...
आचारसंहिता लागल्यामुळे महापालिका निवडणुकीसाठीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. प्रचारासाठी फक्त २१ दिवस मिळणार आहेत. ...
दहावी आणि बारावीच्या परिक्षेसाठी पर्यवेक्षकांचे काम करणाऱ्या शिक्षकांना गेल्या कित्येक वर्षापासून अवघे २५ रू. मानधन मिळते. ...
अर्नाळा किल्ला गावाच्या पूर्वेस समुद्रात रविवारी आलेल्या उधाणामध्ये ५ झोपड्या कोसळल्या तर ७ घरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ...
आपल्याकडे नाइट लाइफचा कनसेप्ट हा गुलछबू रात्रीशी जोडला गेला आहे. इंग्रजीतील शब्दश: अर्थ न घेता त्यामधील गर्भितार्थ घेण्यात आला आहे. ...
भार्इंदर व नायगावदरम्यान असलेल्या पाणजू या बेटसदृश गावातील वीजकेबल व जलवाहिन्या धोकादायक ठरलेल्या असून बंदावस्थेतील जुन्या रेल्वे पुलावरून टाकण्यात आल्या आहेत. ...
मालमत्ताकराच्या थकबाकी प्रकरणी केडीएमसीचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ...
क्रिकेटवेडे फक्त मुलचं असतात, हा गोड गैरसमज आहे. आता त्या पुढे जाऊन ‘गर्ल्स गँग’ही धमाकेदार खेळी करताना दिसतेय. ...