देशातील आयआयटींची स्थापना सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांना त्यांच्या स्वत:च्या पातळीवर काम करू द्यावे. ...
मुलांच्या किंवा रक्ताच्या नात्यामध्ये जमीन वा शेतजमीन नावावर करताना मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्याची गरज राहणार नाही, ...
जिल्ह्यात अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या दोन नगर परिषदांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय सदस्यांनी एकजुटीने विधानसभेत आवाज उठवला. उसाला प्रतिटन किमान ५०० रुपयांची मदत आणि कारखान्यांना आयकरात सूट द्यावी, ...
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायांच्या पंढरपूरचा ६४७ कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा मंजूर केला ...
नव्याने अस्तित्वात आलेल्या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागासाठी अद्याप पूणर्वेळ शिक्षणाधिकारीच नाही. ...
भीषण पाणीटंचाई काही प्रमाणात दूर करण्याकरिता बारवी धरणाची उंची वाढवून या क्षेत्रातील लोकांकरिता अतिरिक्त दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, ...
जमिनीचे नियमबाह्य फेरफार करण्यात आल्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी आज विधानसभेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चांगलीच कोंडी केली. ...
नागपूर येथील शासकीय मुद्रणालयाची १५० वर्षांची इमारत ऐतिहासिक वारसा म्हणून जपताना मुद्रणालयाकरिता नवी इमारत बांधण्यात येईल, ...
शिक्षकांना घरगुती कामे लावून नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांची कोऱ्या कागदांवर सही घेणाऱ्या आणि याविरोधात तक्रार का केली ...