रंगभूमी दिनी, पु.ल. युवा महोत्सवाचे उद्घाटन होणे, हा आगळावेगळा योग आहे, जिथे पु.ल. तिथे चैतन्य. हा लोककलेचा उत्सव, लोककलेचा जागर, हे चैतन्य आपल्या लाडक्या भार्इंच्या ...
ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतानाच दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांचा बार उडविण्याची मानसिकता अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही ...
तांबडी गावाजवळील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिक व भाजपा कार्यकर्ते कांतीलाल जैन यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे ...
सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा ...
चौथे बंदर झाल्यास, भूमिपुत्रांसाठी नोकऱ्या आणि रोजगार मिळणार असा कांगावा पिटणाऱ्या जेएनपीटीच्या चौथे बंदर भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्सने येथील समुद्रात पारंपरिक ...
रायगड जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्याच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या मॅनग्रोव्हज्चे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल १३६३ हेक्टरवर मॅनग्रोव्हज् असले तरी अद्याप ...
रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी पेण येथे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भारती यास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे ...