शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Maharashtra Election: राज ठाकरेंकडे जनता विरोधी पक्षाची धुरा देईल?; आठवलेंचा वेगळाच 'कॉन्फिडन्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:22 PM

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

पुणे : राज ठाकरे यांनी जरी विराेधी पक्ष म्हणून निवडून देण्याची भूमिका मांडली असली तरी नागरिक त्यांना विराेधी पक्षाचा कारभार साेपविणार नाहीत. यंदाच्या निवडणुकीत विराेधी पक्षच राहणार नाही. राज ठाकरे चांगले भाषण करतात परंतु केवळ भाषण करुन विकास हाेत नाही. ते बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करण्यात हुशार आहेत अशी टीका केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पुण्यात आरपीआयचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित हाेते. 

आठवले म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही आमची भूमिका मांडली आहे. येत्या निवडणुकीत राज्यात विराेधीपक्ष राहणार नाही. शरद पवार एकटे किल्ला लढवत आहेत. त्यांच्याबाबत आपुलकी आहे. शरद पवार पूर्वी शक्तीशाली पहिलवान हाेते, आता मी, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे  शक्तीशाली पहिलवान आहाेत. 

आरपीआय कमळाच्या चिन्हावर लढण्यावर ते म्हणाले, आम्हाला युतीमध्ये पाच जागा देण्यात आल्या. स्वतंत्र चिन्ह मिळण्यासाठी किमान एकूण मताच्या आठ टक्के मतदान मतदान मिळणे आवश्यक आहे. परंतु तितक्या जागा आम्हाला देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आम्ही कमळावर लढण्याचा निर्णय घेतला. वस्तूतः मी कमळावर निवडणूक लढविण्यास उत्सुक नव्हताे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवले