शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

भाजप- शिवसेना नैसर्गिक मित्र आहेत, युतीबाबत अजूनही आशावादी   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 2:50 PM

महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जनादेश खरं तर भाजप आणि शिवसेनेला होता. भाजप- शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. एका अर्थाने रक्त हिंदुत्व कॉमन आहे. त्यामुळे युतीबाबत आशावाद नक्की आहे, असे वक्तव्यभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

पुणे :महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जनादेश खरं तर भाजप आणि शिवसेनेला होता. भाजप- शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. एका अर्थाने रक्त हिंदुत्व कॉमन आहे. त्यामुळे युतीबाबत आशावाद नक्की आहे, असे वक्तव्यभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

 पुण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चर्चेसाठी दरवाजे तेव्हाही खुले होते.त्यामुळे असं काही असेल तर स्वागत आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पक्षावरील नाराजीवरही प्रतिक्रिया दिली.         

ते म्हणाले, 'पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत. हे माध्यमांनी निर्माण केलेले चित्र आहे. त्या किंवा नाथाभाऊ यांच्यापैकी कोणीच पक्षातून जाणार नाहीत. ही काही काल-परवा पक्षात आलेली नवखी मंडळी नाहीत. पंकजाताई लहान असल्यापासून त्यांनी पक्ष अनुभवला आहे. तसेच नाथाभाऊंनी गोपीनाथ रावांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवला आहे.पक्षाचं नुकसान होईल असं ते काहीही करणार नाहीत. त्यांचं जे काही म्हणणं आहे, ते ऐकलं आहे. आणि त्यावर कार्यवाही नक्की करू असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण