Pimpri Chinchwad (Marathi News) स्वतंत्र लढो वा युती करून, तालुका पंचायत समितीपासून मुंबई महापालिकेपर्यंत आम्हीच जिंकणार आहोत ...
अनेक वेळा प्रवाशांना विमानांना उशीर झाला तर पाच तास अगोदर मेसेज देणे आवश्यक आहे. परंतु काही विमान कंपन्यांकडून वेळेवर मेसेज पाठविले जात नाही. ...
१२ तास काम केल्याने कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल, त्याचे कौटुंबिक जीवन धोक्यात येईल अशी भीती कामगिरी व्यक्त केली ...
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ७५ वर्षे मते घेण्यात आली, मात्र मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले ...
सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. ...
जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून सरकार घटनाबाह्य काम करत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही ...
भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे ...
पुणे शहरात २०२४ मध्ये तब्बल १० लाख ६३ हजार वाहनांवर ८९ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता ...
कायमस्वरूपी नोकरी, संघटित होण्याचा व न्याय्य हक्कांसाठी संघटना स्थापण्याचा अधिकार रद्द, कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता ...
महिलेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांना सांगितले. प्रवाशाला ताब्यात घेऊन मंडई पोलीस चौकीत आणण्यात आले ...