Download AppEpaper

शनिवार १६ मे २०२६

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhakti Photos

Ashadhi Ekadashi 2021 : यंदा आषाढी एकादशी अशा पद्धतीने साजरी केली तर ती नक्कीच अविस्मरणीय ठरेल! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: If Ashadhi Ekadashi is celebrated in such a way this year, it will definitely be unforgettable! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : यंदा आषाढी एकादशी अशा पद्धतीने साजरी केली तर ती नक्कीच अविस्मरणीय ठरेल!

Ashadhi Ekadashi 2021 : 'एकादशी आणि दुप्पट खाशी' हे समीकरण तयार झाले आहे, ते आषाढी एकादशीमुळे! अर्थात यात दोष एकादशीचा नसून समस्त खवय्यांचा आणि सुगरणींचा आहे. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, उपासाच्या पापड्या, थालिपीठ, काकडीची कोशिंबीर, रताळ्याच्या ...

पांडव जिथून स्वर्गस्थ झाले ते भारतातले शेवटचे गाव 'माणा'; इथे प्रत्येकाने गेलेच पाहिजे! - Marathi News | Mana, the last village in India from which the Pandavas ascended to heaven; Everyone must go here! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पांडव जिथून स्वर्गस्थ झाले ते भारतातले शेवटचे गाव 'माणा'; इथे प्रत्येकाने गेलेच पाहिजे!

भारताचे शेवटचे गाव आहे माणा. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ४ किलोमीटरवर हे गाव वसलेले आहे. या गावाला शिव शंकराचा आशीर्वाद मिळालेला आहे. असे म्हणतात की तुम्हाला गरिबी आणि दारिद्रयातून सुटका हवी असेल, तर एकदा तरी या अद्भुत ठिकाणी अवश्य जाऊन या. ...

महाभारतात कर्णाला मिळालेले ३ शाप ठरले प्राणघातक; नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | know about three curses of karna which affects him in mahabharata | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाभारतात कर्णाला मिळालेले ३ शाप ठरले प्राणघातक; नेमकं काय घडलं होतं?

Mahabharata Story: कर्णाला मिळालेले तीन शाप महाभारत रणभूमीत त्याच्या मृत्यूचे कारण ठरले, असे सांगितले जाते. ...

सुखी संसाराचे रहस्य या १० मुद्द्यांमध्ये सामावले आहे, तुम्हालाही ते नक्की पटतील! - Marathi News | The secret of a happy life is covered in these 10 points, you will definitely like them too! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सुखी संसाराचे रहस्य या १० मुद्द्यांमध्ये सामावले आहे, तुम्हालाही ते नक्की पटतील!

सुखी माणसाचा सदरा कुठे मिळेल म्हणून विचताय? तो तुमच्याच रोजच्या कपाटात आहे. परंतु तो सदरा परिधान करण्याआधी पुढे दिलेल्या १० गोष्टींचे आवर्जून पालन करा, तरच तो सदरा तुमच्या कामी येईल आणि तुमचाही संसार सुखाचा होईल. ...

Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना पुढील महिनाभर शुभफलदायी लाभ; जाणून घ्या - Marathi News | sun transit in cancer 2021 know about these 5 zodiac sign get benefit of surya in kark rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना पुढील महिनाभर शुभफलदायी लाभ; जाणून घ्या

Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश म्हणजेच कर्क संक्रांतीचा काळ नेमक्या कोणत्या राशीसाठी फलदायी ठरू शकतो? जाणून घेऊया... ...

समुद्रज्योतीषशास्त्रानुसार गालावर, हातावर आणि कपाळावर तीळ असणे ठरते लाभदायी, तसेच... - Marathi News | According to oceanography, having bueatyspot on the cheeks, hands and forehead is beneficial, as wellll as ... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :समुद्रज्योतीषशास्त्रानुसार गालावर, हातावर आणि कपाळावर तीळ असणे ठरते लाभदायी, तसेच...

तीळ ज्याला इंग्रजीत ब्युटी स्पॉट असे म्हणतात. हा खरोखरच सौंदर्य वृद्धी करणारा घटक ठरतो. केवळ महिलांनाच नाही, तर रुबाबदार पुरुषांच्या सौंदर्यातही तो भर घालतो. याशिवाय समुद्रशास्त्र सांगते, की शरीराच्या नेमक्या कोणत्या भागावर तीळ आहे व त्याचे लाभ काय आ ...

शास्त्र सांगते की 'या' पाच गोष्टी हिंदूंनी पाळायला हव्या! - Marathi News | Shastra says that Hindus should follow these five things! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शास्त्र सांगते की 'या' पाच गोष्टी हिंदूंनी पाळायला हव्या!

हिंदू धर्म विशाल आहे, विस्तृत आहे आणि लवचिक सुद्धा आहे. धर्म म्हणजे धारणा, आचार, विचार यांची शिस्तबद्ध आखलेली चौकट. या चौकटीच्या अखत्यारीत अनेक गोष्टी येतात. परंतु, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे धर्माची काटेकोर बंधने नाहीत. तर त्यात नियमावली आहे. हर तऱ ...

चातुर्मासात काय खावे आणि काय नाही, याबद्दल शास्त्र काय सांगते पहा! - Marathi News | See what the scriptures say about what to eat and what not to eat in Chaturmas! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चातुर्मासात काय खावे आणि काय नाही, याबद्दल शास्त्र काय सांगते पहा!

आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, नवीन बोरे, वांगी, उंबराची फळे, आवळे, मसूर, महाळुंग ...