वास्तू तथास्तु म्हणते, हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे घरात वाद विवाद, नकारात्मक संभाषण, रडणे टाळले पाहिजे, असा सल्ला आपले वरिष्ठ देतात. घर म्हटल्यावर सुख दुःखाचे प्रसंग, वादावाद तर होणारच, परंतु ते टोकाचे होऊ नयेत, हीच अपेक्षा. त्याचबरोबर आपण ...
ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांना अत्यंत धोकादायक मानले जाते. जसे- शनि, राहू, केतू. या ग्रहांची वक्र दृष्टी नियमित कामांमध्ये अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे या ग्रहांमध्ये होणाऱ्या बदलांची लोकांना भीती वाटते. कारण या बदलांचा लोकांच्या जीवनावर मोठा प् ...
आपल्यातले दोष सांगायला जग आहेच, पण स्वत:च्या गुणांची पारख आपण स्वत: केली, तर आपल्या दोषांवर आपल्याला सहज मात करता येते. तुम्ही जर तुमच्याठायी असलेल्या गुणांबद्दल अनभिज्ञ असाल, तर तुमच्या जन्ममासानुसार ज्योतिषशास्त्र दाखवेल तुम्हाला तुमच्या गुण-दोषांच ...
Planet Position February 2022: फेब्रुवारीतील ज्योतिषीय स्थितीबदलाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल. मात्र, यातील ५ राशीच्या व्यक्तींना याचा लाभ मिळू शकेल. ...
ज्योतिषशास्त्रानुसार घरात बंद गोष्टींचे असणे अशुभ मानले जाते. पूर्वी अशा बंद पडलेल्या गोष्टींसाठी एक खोली असे. तिला आपण 'अडगळी'ची खोली म्हणत असू. परंतु, वास्तूमध्ये वापरात नसलेले अडगळीचे सामान ठेवूच नये, असा वास्तुशास्त्राचा आग्रह असतो. त्या वस्तूंचा ...
देवी देवतांची मूर्ती, फोटो यांमध्ये आपल्या भावना अडकलेल्या असतात. काही कारणाने त्या भग्न झाल्या, फोटो फाटले, जीर्ण झाले किंवा तुकडे पडले, तर त्याचे काय करावे, हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असतो. काही जण अडगळीच्या जागी, आडवळणावर, झाडाखाली, पारावर असे फोटो ...
शनि ग्रहाशी संबंध आला की भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण शनी देव हे इतर ग्रहांच्या तुलनेत कडक शिस्तीचे शिक्षक आहेत. त्यांची दृष्टी ज्यांच्यावर असते त्यांच्याकडून चुकीची वागणूक घडली असता त्यांना त्वरित शिक्षा मिळते. म्हणून ते राशीला आले की लोक शिस्तीने ...