शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
4
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
5
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
6
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
7
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
8
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
9
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
10
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
11
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
12
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
13
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
14
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
15
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
16
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
17
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
19
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
20
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत बाजी मारणार : डिव्हिलियर्स

By admin | Updated: October 24, 2015 04:14 IST

भारताविरुद्ध चौथ्या वनडेत सामना जिंकून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी दवडणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने मुंबईतील निर्णायक सामन्यात पाहुणा

चेन्नई : भारताविरुद्ध चौथ्या वनडेत सामना जिंकून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी दवडणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने मुंबईतील निर्णायक सामन्यात पाहुणा संघ मुसंडी मारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.११२ धावांच्या शतकी खेळीनंतरही संघाला विजय मिळवून देता न आल्याने निराश झालेला दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार म्हणाला, ‘‘आमच्याजवळ मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती; परंतु आम्ही ती दवडली. मुंबईत चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे मालिका २-२ अशी बरोबरीत आहे.’’नाणेफेकीच्या कौलाच्या परिणामाविषयी तो म्हणाला, सामन्यात नाणेफेकीचा काही परिणाम झाला असे मला वाटत नाही. ही काट्याची लढत होती आणि दोन्ही संघांनी संघर्ष केला. हा एक चांगला सामना होता आणि आमच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला. ही कठीण खेळपट्टी होती आणि विराट कोहलीने खेळपट्टी लक्षात घेऊन फलंदाजी केली. चेंडू चांगला फिरकी घेत होता आम्ही खूप मेहनत घेतली आणि मुंबईत आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून मैदानात उतरू याचा मला विश्वास वाटतो.’’ (वृत्तसंस्था)